आत्ताच अर्ज करा आणि पिठाची गिरणी अनुदान मिळवा

मोफत पीठ गिरणी योजना शासन निर्णय व अर्ज . भारतातील सर्व महिलांना रोज शेतामध्ये जावावे लागते. शेतकऱ्यांच्या महिलांना माणसाच्या बरोबरीने काम करावे लागते आहे. महिलांना शेतातील कामे करून आणि घरामध्ये सुद्धा येऊन घरामधील कामे करावी लागतात. होऊन गेलेल्या काळातील महिलांना घरामध्ये जात्यावरती पीठ दळावे लागते होते. नंतर जसजशा सोयी वाटत चालल्या तसे गावामध्ये पीठ गिरण्या … Read more

महाराष्ट्र राज्यातील मोफत शिलाई मशीन योजना

राज्यातील महिलांच्या साठी केंद्र सरकारने फ्री शिलाई मशीन ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील महिलांसाठी आर्थिक आणि सामाजिक उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी सरकारने मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या उत्पन्नामध्ये थोडी वाढ व्हावी . म्हणून सरकारने महिलांच्या साठी ही महत्त्वाची योजना सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी देशातील आर्थिक दृष्ट्या गरीब महिलांच्यासाठी किंवा बेरोजगार असलेल्या महिलांच्यासाठी … Read more

गुजरात मधील मोढेरा गाव का आहे इतके प्रसिद्ध!

गावामध्ये आता घरोघरी सोलर पॅनल, गावकयांचे वीजबिल अध्यविर येणार आहे. गुजरातमधील मोढेरा हुया गावामध्ये एक मोठे आणि जगप्रसिद्ध असे सूर्यमंदिर आहे. त्यामंदिरामध्ये संरक्षित खुप पुरातत्व स्थळ असल्यामुळे या गावामध्ये अनेक मोठी उपलब्धी निर्माण झाली आहे. तसेच सौर ऊर्जा प्रणाली मोढेरा या गावामध्ये सुसज्ज बनलेला मोठ्या एका देशातील हे एक पहिलेच गाव ठरले आहे. हे गाव … Read more

आता मिळवा आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स Whatsapp वर

नमस्कार मित्रांनो आजच्या युगात सर्वच कामे ऑनलाईन पद्धतीने सोपी बनत आहेत. आपल्याला जर कोणतीही कागदपत्रे सहज ऑनलाइन पद्धतीने मिळत आली तर आपले कागदपत्रे मिळवण्यासाठीचे होणारे श्रम खूपच कमी होतील. जर आपण कामानिमित्त बाहेर राहत असाल तर आपल्याला आपली कागदपत्रे मिळवण्यासाठी आपल्या गावी जाण्याची गरज नाही आपण काही सोप्या स्टेप्स मध्ये आपल्याला आवश्यक असणारी कागदपत्रे ओरिजनल … Read more

तुळशी विवाहाचे महत्त्व आणि संदर्भातील परंपरा

नमस्कार आज आपण दिवाळी सणानंतर साजरा केल्या जाणाऱ्या तुळशी विवाह प्रथेबाबत जाणून घेणार आहोत. तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशी आणि विष्णू यांचा विवाह करण्यात येतो. प्रथेप्रमाणे कार्तिक शुद्ध एकादशीच्या दुसऱ्या दिवशी तुळशी विवाह करण्यात येतो. हिंदू मान्यतेनुसार तुळशी विवाह कार्तिक पौर्णिमेपासून एकादशीपर्यंत कधीही करता येतो. मराठी रूढी मानकानुसार तुळसी विवाहानंतर चातुर्मास संपतो. प्रत्येक घरामध्ये रोज तुळशी … Read more